आज म्हटलं जरा सवय बदलावी । माणसांची , वस्तूंचीं , कामांची आणि विचारांचीही
तेच ते रोजचे गाणे आधी मराठी मग हिंदी आणि english पर्यंत पोचलेले । आज तसे गाणेच एकले नाहीत
आठवणींचाही तेच । आज अभ्यासात एवढ गुंतवला स्वताला कि VLAN शिवाय डोक्यात दुसरा विचारच नाही
पावसात भिजले office formals मध्ये , leather shoes ची तरी किती काळजी करावी या विचाराने …
नेहमी प्रमाणे कॉफी घेतली , कदाचित हि सवय कधी जाणार नाही । पण हं आज नवीन ठिकाणी गेलेले , माहितीतीत नसलेली कॉफ्फी मागवली आणि अनोळखी अशा रस्त्यावर चालत राहिले ।
कॅमेरा नाही काढला म्हटलं उगीच facebook वर चा show off टाळावा । "awesome weather " "feeling fresh" अश्या तोकड्या शब्दांत आणि 8 Mp मध्ये मला जे व्यक्त करायचं ते होणारच नव्हत । कष्ट नाही घेतले ।
आज सगळ्यांशी बोलन पण टाळला । तेच ते पांचट आणि अर्थहीन गप्पा फक्त संभाषण चालू ठेवण्याच्या हेतूने केलेल्या । सगळाच । माणसांची किंमत कळते का हे बघितला . त्याहीपेक्षा त्यांना आपली किंमत कळते का हा हेतू होता … फरक हि पडला नसावा पण आअज ठरवला न सवयी बदलायच्या तसा विचार पण नाही करायचा हे ठरवलेला ।
सगळेच दर बंद केले न कि जाणीवच बंद होते । कामही होतात । बोलणाऱ्यांचे टोमणे , त्यांचा त्रागा , वासना , द्वेष , असंस्कृत्प्ना हे हि नाही बोचत । पण फक्त त्यासाठी अशा सवयी बदलाने अवघडच ।
आज विचार केला झोपेन लवकर , रोजच टाळते कारण नको ते विचार डोक्यात चालू राहतात , आज तत्यांनाच अधीन झाले आणि पडून राहिले , झोप लागली आणि कालाळी नाही
यातून कळल माझ जग किती संकुचित झालाय । ४ लोकांभोवती , एक नौकरी, whatsapp आणि US lifestyle
एवढाच ते आयुष्य … त्याबाहेर त्याला तत्विकातेची कड नाही , रसिकतेची ओढ नाही । काहीतरी आत्मसात करण्याची जिद्द नाही ।
हजार क्षुल्लक विचार आणि त्यातून होणारा त्रास । हे संपवायचं
ह्याही पलीकडे , सवयींचे गुलाम न होता , दिल्खुस्लास जगणारी ती मनस्वी व्ह्याचाय ....
(आधी जास्त झोपायची सवय घालावी लागणार :-P)
तेच ते रोजचे गाणे आधी मराठी मग हिंदी आणि english पर्यंत पोचलेले । आज तसे गाणेच एकले नाहीत
आठवणींचाही तेच । आज अभ्यासात एवढ गुंतवला स्वताला कि VLAN शिवाय डोक्यात दुसरा विचारच नाही
पावसात भिजले office formals मध्ये , leather shoes ची तरी किती काळजी करावी या विचाराने …
नेहमी प्रमाणे कॉफी घेतली , कदाचित हि सवय कधी जाणार नाही । पण हं आज नवीन ठिकाणी गेलेले , माहितीतीत नसलेली कॉफ्फी मागवली आणि अनोळखी अशा रस्त्यावर चालत राहिले ।
कॅमेरा नाही काढला म्हटलं उगीच facebook वर चा show off टाळावा । "awesome weather " "feeling fresh" अश्या तोकड्या शब्दांत आणि 8 Mp मध्ये मला जे व्यक्त करायचं ते होणारच नव्हत । कष्ट नाही घेतले ।
आज सगळ्यांशी बोलन पण टाळला । तेच ते पांचट आणि अर्थहीन गप्पा फक्त संभाषण चालू ठेवण्याच्या हेतूने केलेल्या । सगळाच । माणसांची किंमत कळते का हे बघितला . त्याहीपेक्षा त्यांना आपली किंमत कळते का हा हेतू होता … फरक हि पडला नसावा पण आअज ठरवला न सवयी बदलायच्या तसा विचार पण नाही करायचा हे ठरवलेला ।
सगळेच दर बंद केले न कि जाणीवच बंद होते । कामही होतात । बोलणाऱ्यांचे टोमणे , त्यांचा त्रागा , वासना , द्वेष , असंस्कृत्प्ना हे हि नाही बोचत । पण फक्त त्यासाठी अशा सवयी बदलाने अवघडच ।
आज विचार केला झोपेन लवकर , रोजच टाळते कारण नको ते विचार डोक्यात चालू राहतात , आज तत्यांनाच अधीन झाले आणि पडून राहिले , झोप लागली आणि कालाळी नाही
यातून कळल माझ जग किती संकुचित झालाय । ४ लोकांभोवती , एक नौकरी, whatsapp आणि US lifestyle
एवढाच ते आयुष्य … त्याबाहेर त्याला तत्विकातेची कड नाही , रसिकतेची ओढ नाही । काहीतरी आत्मसात करण्याची जिद्द नाही ।
हजार क्षुल्लक विचार आणि त्यातून होणारा त्रास । हे संपवायचं
ह्याही पलीकडे , सवयींचे गुलाम न होता , दिल्खुस्लास जगणारी ती मनस्वी व्ह्याचाय ....
(आधी जास्त झोपायची सवय घालावी लागणार :-P)
No comments:
Post a Comment