कधी कधी आयुष्यात जवळच्या व्यक्तीलाही दूर करव लागत.
कारण त्यांच्या दूर जाण्यापेक्षा त्यांच तुमच्यासोबत असं हे अधिक त्रासदायक ठरत.
काही नात्यांमधे आपण इतके जवळ येऊन जातो की एकमेकांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टीही माहीत होऊन जातातआणि मग ह्याच गोष्टी एकमेकांविरूद्ध वापरल्या जातात.एकत्र राहायचा तर असत कारण त्या व्यक्तीचा सहवासतुम्हाला हवा असतो पण त्या नात्यातून आलेली बांधिलकी सहन नाही होत.
आधी आपणच त्याना सगळे हक्क देऊन ठेवतो आणि मग एके दिवशी "personal space" ची जाणीव होतेआणि आजतगायत दिलेले सगळे हक्क एकदूम काढून घेतले जातात. तेंव्हा उत्पन्न होते ती नात्यमढलीअसुरक्षितता.
बोलून तुम्ही दाखवू शकता नाहीत.भंडून काही solutions मिळत नाहीत.
एकाला खूप दूर पाळायच असत कारण त्याला नात्याचं ओझ व्हायला लागत.
आणि दुसर्याला एवढ्या छान आठवणी आणि बंध इतक्य सहजासहजी तुटू द्यायचे नसतात.
वाढतो तो फक्त ताण, अस्वस्थता आणि चिडचिड.
पण एक क्षण असा येतो जेंव्हा बांधून ठेवलेल्याला तुम्हाला सोडवच लागत.
दोघांच्याही भल्यासाठी.
दिवस जातात, जखमहि भारतात, तुम्हीही सावरता. शांत होता
नव्याने एक आयुष्य उभारता , त्या व्यक्तीची पोकळी जवते पण ती परोपरीने भरून काढायचा
प्रयत्नही करता.
आणि अचानक जेंव्हा सगळ काही सुरळीत असत तेंव्हा बंध तोडून गेलेल्या व्यक्तीला उपरती होते. आपण आपल्याअट्टहासपाई काय गमावलाय याचीही त्यास जाणीव होते.
तो पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ पाहतो.
हळूच डोकावतो माफी मागतो , जुन्या आठवनीचा आसरा घेतो ..
एक मार्मिक क्षण ज्यामधे तुम्हाला वाटत की त्यला माफ करून सगळ सुरळीत करव.
पण तुम्ही स्वतःलाच अडवता.
खंबीर राहून निर्णय घायचा. आज ही व्यक्ती वापस आली , माफी मागतेय पण खरच त्याला पश्चात्ताप झालायम्हणून तो वापस आला आहे की दुसर कुणी त्याला भेटल नाही म्हणून?
आणि जरी हे विसरून मे सगळ मान्य केल तरी हे पुन्हा घडणार नाही याची काय खात्री?
शांत राहून तुम्ही तुमचा दबलेला राग वाहू देता. आणि पुन्हा एकदा ते नात विखरत.
दिवस लोटतात पण तुम्ही हे सगळ विसरू नाही शकत. वादळ एकदाच पेलावत .कितीही ताठ राहील ना तरी मुळांनाधक्का हा पोहोंचानाराच.
मग तुम्हीही ठरवता. त्या व्यक्तीला एकदा भेटायाच ..शेवटच.
मनात जे काही असेल ते बोलायच. तो तुमच्या आयुष्याशी विभक्त होऊ शकत नाही कारण त्याने दिलेल्या जखमाअजूनही तुम्ही बाळगत आहात.ते सोडायला पाहिजे. त्या व्यक्तीला माफ करायच. माफी दिली की रागची करणेहीविरतात. मन हलक होईन जाईल. आणि एक दरवाजा कायमचा बंद करता येईल...
हो पण त्यासाठी आधी भेटल पाहिजे खर ...:-)
कारण त्यांच्या दूर जाण्यापेक्षा त्यांच तुमच्यासोबत असं हे अधिक त्रासदायक ठरत.
काही नात्यांमधे आपण इतके जवळ येऊन जातो की एकमेकांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टीही माहीत होऊन जातातआणि मग ह्याच गोष्टी एकमेकांविरूद्ध वापरल्या जातात.एकत्र राहायचा तर असत कारण त्या व्यक्तीचा सहवासतुम्हाला हवा असतो पण त्या नात्यातून आलेली बांधिलकी सहन नाही होत.
आधी आपणच त्याना सगळे हक्क देऊन ठेवतो आणि मग एके दिवशी "personal space" ची जाणीव होतेआणि आजतगायत दिलेले सगळे हक्क एकदूम काढून घेतले जातात. तेंव्हा उत्पन्न होते ती नात्यमढलीअसुरक्षितता.
बोलून तुम्ही दाखवू शकता नाहीत.भंडून काही solutions मिळत नाहीत.
एकाला खूप दूर पाळायच असत कारण त्याला नात्याचं ओझ व्हायला लागत.
आणि दुसर्याला एवढ्या छान आठवणी आणि बंध इतक्य सहजासहजी तुटू द्यायचे नसतात.
वाढतो तो फक्त ताण, अस्वस्थता आणि चिडचिड.
पण एक क्षण असा येतो जेंव्हा बांधून ठेवलेल्याला तुम्हाला सोडवच लागत.
दोघांच्याही भल्यासाठी.
दिवस जातात, जखमहि भारतात, तुम्हीही सावरता. शांत होता
नव्याने एक आयुष्य उभारता , त्या व्यक्तीची पोकळी जवते पण ती परोपरीने भरून काढायचा
प्रयत्नही करता.
आणि अचानक जेंव्हा सगळ काही सुरळीत असत तेंव्हा बंध तोडून गेलेल्या व्यक्तीला उपरती होते. आपण आपल्याअट्टहासपाई काय गमावलाय याचीही त्यास जाणीव होते.
तो पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ पाहतो.
हळूच डोकावतो माफी मागतो , जुन्या आठवनीचा आसरा घेतो ..
एक मार्मिक क्षण ज्यामधे तुम्हाला वाटत की त्यला माफ करून सगळ सुरळीत करव.
पण तुम्ही स्वतःलाच अडवता.
खंबीर राहून निर्णय घायचा. आज ही व्यक्ती वापस आली , माफी मागतेय पण खरच त्याला पश्चात्ताप झालायम्हणून तो वापस आला आहे की दुसर कुणी त्याला भेटल नाही म्हणून?
आणि जरी हे विसरून मे सगळ मान्य केल तरी हे पुन्हा घडणार नाही याची काय खात्री?
शांत राहून तुम्ही तुमचा दबलेला राग वाहू देता. आणि पुन्हा एकदा ते नात विखरत.
दिवस लोटतात पण तुम्ही हे सगळ विसरू नाही शकत. वादळ एकदाच पेलावत .कितीही ताठ राहील ना तरी मुळांनाधक्का हा पोहोंचानाराच.
मग तुम्हीही ठरवता. त्या व्यक्तीला एकदा भेटायाच ..शेवटच.
मनात जे काही असेल ते बोलायच. तो तुमच्या आयुष्याशी विभक्त होऊ शकत नाही कारण त्याने दिलेल्या जखमाअजूनही तुम्ही बाळगत आहात.ते सोडायला पाहिजे. त्या व्यक्तीला माफ करायच. माफी दिली की रागची करणेहीविरतात. मन हलक होईन जाईल. आणि एक दरवाजा कायमचा बंद करता येईल...
हो पण त्यासाठी आधी भेटल पाहिजे खर ...:-)
No comments:
Post a Comment