एकदा फ़क्त एकदाच मनसोक्त भटकायचय
मनाला वाटेल तिथे वहात जायचय
नकळतच खुप हसायचय
आसवांच्या पावसात चिम्ब भिजायाचय
काहीच समजयाच नाही समजवायाच नाही
जुनेपुराणे कुठलेच हिशोब मांडायाचे नाही
विचारांच्या डबक्यात छपछप करायचय
भावनांचा विसर पडेल इतक बेधुंद व्हायचय
एक दिवस हवाय उन्मुक्त होउन भिराभिरन्याचा
नंतर तसेही या गर्दीतच हरवून जायचय ..............
मनाला वाटेल तिथे वहात जायचय
नकळतच खुप हसायचय
आसवांच्या पावसात चिम्ब भिजायाचय
काहीच समजयाच नाही समजवायाच नाही
जुनेपुराणे कुठलेच हिशोब मांडायाचे नाही
विचारांच्या डबक्यात छपछप करायचय
भावनांचा विसर पडेल इतक बेधुंद व्हायचय
एक दिवस हवाय उन्मुक्त होउन भिराभिरन्याचा
नंतर तसेही या गर्दीतच हरवून जायचय ..............
No comments:
Post a Comment