Sunday, January 19, 2014

Ajach Ajach

Veach!!!..एक वेगाळच ठिकाण जीथे लोकांमधे असून सुद्धा एकटेपणा वाटतो ..खूप सुंदर दृष्या आहे समोर आणि tumchya डोक्यत मात्र चालत तर त्या एका व्यक्तीचा विचार ज्याने तुमच आयुष्या बदलवला ..भारतीच्या लटानप्रमाणे आठवणीही खोल होत जाताता आणि पायाखालून वाळू सरकते तेंव्हा जाणीव होते ते त्या सत्याची ..एका कटू सत्याची ...
बरोबर चुक हे सगळ समाज ठरवत मग आपल्या प्राइम भावनाना चुक आपणच का ठरवतो तर ते समजाच्या भितीनी ...

खरच तुम्हाला एग्ज़ॅक्ट्ली काय हवे अस आत तर त्या व्यक्तीची सोबत ... फक्त पायाखालची वाळू सरक्ताना त्याचा हात जावा असतो तो आधारसाठी ... बाकी लाटांचा मार तुम्ही आठवणींवर सुधा निभऊ शकता हेही माहीत असत
मग का समाज मान्य करत नाही आणी मी tyaa वेळी कुणाचा हात धरावा हे केवळ माझया इच्छा वर आधारित नसव का ...

ideal आणि unexpected जगन्या पेक्षा जर मी स्वतःला वाटेल रुचेल आणि जे करून  मला समाधान मिळेल अस वागले तर बाकीच्यानी त्यावर आक्षेप घ्यायचा अधिकारच काय ...

तरीही का भिते मी ..एकटा असण्याचीही का भीती वाटते ... कुणाला आक्सेप्ट करायची का भोती वाटते ...

वार्‍यवर उधळलेल्या या प्रश्नाना मला असारच नाही द्यायचा ... चालू राहते आयुष्या ..
स्वार्थी म्हणा पण आज मला जे वाटेल ते मे जागेल

आज मी गोव्यात आहे माझया मैत्रिणिसोबत ...इथून निघव वाटत माही .. उधाण आलेलाया या समुद्राच्या आवाजाताच आजची रात्र संपेल ... उद्या च उद्या. 

No comments:

Post a Comment

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...