Monday, June 25, 2012

5:30 a.m. @ pune


शेवटच्या वेळी मी सकाळचे 5:30 कधी पहिले होते ते आठवत नाही.
झोपेच्या बाबतीत मी एक आळशी कांदा आहे हे आत्तापर्यंत सगळ्यानाच कळून चुकल आहे ,माझ्या roommates  नि तर मला उठवायचा नाद केंव्हाच सोडलाय.
आता तर बिनधास्त खोट बोलतात की "आम्ही तुला उठवल होत पण तू झोपेत होतीस ना म्हणून तुला आठवत नसेल"
असो.. सांगायचा मुद्दा असा की  मी बर्याच दिवसांत ..rather बर्याच वर्षांत सकाळचे 5:30 पहिले नव्हते...आज सकाळ पर्यंत.

"औरंगाबाद वरुन येणार्या बसस ना पण इतक्या लावकर का सोडायच असत खर." मी मनाशीच म्हटल..
त्रागा करून काही फायदा नव्हता कारण तो कंडक्टर 3 वेळा मोठ्याने ओरडून गेला "शिवाजी नगर लाष्ट ष्टोप "
कानात घंटानीनाद व्हावा तास्साच...चर्फडाले पण उठावाच लगाल..
झोपचे डोळे कील्किले करून उघडायचा प्रयत्न करत बस पाससागे माधून मी दारापाशी येत होते ..
तेंव्हाच माझे डोळे खडकन उघडले "आता घरापर्यंत ऑटो करावा लागणार" या विचाराने आणि अक्षरशः शहारा आला...
(आता तो त्या बाहेर पडलेल्या थंडीमुळे होता कि या ऑटो वाल्याशी घालाव्या लागणार्या हुज्जती मुळे ते देवच जाणे.)

बाहेर प्रसन्न वातावरण होत..  हलकस उजाडलेल आणि नुकताच पाउस पडून गेलेला.. हे आसपासच्या झाडांवरच्या थेंबावरून, आणि पावसामुळे काळवंडलेल्या डांबरी रस्त्यावरून मला
कळून चुकल. वातावरणाचा आनंद घेत होते तोच .. 3-४ ऑटो वाल्यांनी गराडा घातला "बोला मॅडम कुठे जायच? अहो बोला की.. चला इकडे कर्वे नगर ना.."
मला एक काळात नाही 2-3 मुली दिसल्या की नक्की हे लोक कर्वे नगरलाच जायच अस का विचारत राहतात..
दुसरी कडे रहताच नाहीत का? हे न उलगडणार कोड आहे.माझ हव ते डेस्टिनेशन सांगितल्यावर त्यातल्या 1-2 जणांनी तोंड वेडवाकड करून पाठ वळवली...
आणि बाकीचे मग अव्वाच्या  सव्वा किंमत सांगू लागले...
"अहो काका ऑटो विकत नाही घ्यायचाय आम्हाला..." अशसारखे अनेक dialogues  मारुन आणि भन्नाट घासघिस करून हव्या त्या किमतीत मी त्याना तयार केल ..(मागच्या 6 वर्षांमधे हुज्जत घालण आणि convince कारण चांगल शिकलेय ;-))

घरी लवकर पोचायची घाई झालेली कारण अर्धवट झोप मला डीवचत होती.
पण जसा ऑटो सुरू झला तास रस्त्यावर चाललेली हालचाल पाहण्यात मी दंग झाले.
सकाळच्या त्या वेळी मला बर्याच ठिकाणी, काही दुकानाच्या आडोशयाला पापर चे गठ्ठे घेऊन बसलेले लोक दिसले, छोट्या छोट्या गठ्यात त्याच वर्गीकरण सुरू होत आणि मग अजुन 1-2 लोक येऊन ते गठ्ठे साइकल, नाही तर scooter वगरे वर लादत होते..
एवढ्या थंडीच हे लोक रोज उठून हे काम करतात आणि आपण आरामात उठून मस्त चहा बनवेपर्यंत त्यानी पेपर पोचवलेला पण असतो..
पावसाळ्यात दारावर पडलेला ओला पेपर आठवला  आणि आत्ता त्या लोकांची पेपर पाण्यापासून भिजण्यापासून वाचवण्याची धडपडही पहिली ..
शांत झाले मी ..नवीन अशा बर्याच गोष्टी अचानकच जाणवल्या..

मी अजुन काही दिसतय का ते शोधू लागले..
IT Company तले लोक गळ्यात पट्टे घालून बस ची वाट बघत होते..
कुत्र्यांच्यावर अवस्था हो.
काय ते बिचारे 5:30 वजताही कामावर जातात.. दया आली मला त्यांची..
करणार काय .. "सदा सर्वदा योग पैश्यांचा घडवा " हे ब्रीदवाक्य घेऊन जगणारे ते लोक...

असो..
मधेच माझ लक्ष मीटर कडे गेल..
middle class म्हटल की ऑटो मधे बसल्यापासून दर 100 meter ला झालेली "कट"  heartbeats वाढवते   ..
पण फारस काही अवाजवी अस न झल्याने मी परत रस्त्याकडे डोळे वळवले..
सगळ शांत होत.. फारसा कलकलाट नाही..
बंदिस्त दुकाने आणि रिकामे रस्ते वेगळेच वाटले,,त्याना तस पाहायची सवयच नाही राहिली ना ..
त्या दुकानंमागे आता आकाश लाल व्हायला लागल..म्हणजे आता  लवकरच उजाडणार  होत..
PMT सुरू झल्या.. भाज्यांच्या टोपल्या, दुधाचे क्रेट्स  रस्त्यांवर ठिकठीकाणी दिसत होते..
भाजीवाले आता त्या भाज्या मांडायला लागले होते..
सकाळी ताजी भाजी घेण्यासाठी लवकरच लोकांची गर्दी होईल म्हणून कदाचित तो खूप  चटचट आवारात होता..
आपण कधी अशी ताजी भाजी आणायला उठलो होतो का या विचारावर मला हासुच आल ..

शेवटी घर जवळ आल तस हायस वाटल...
ढगांमुळे अजूनही सुर्य वर नव्हता आला पण त्याच अस्तित्व त्याच्या दूरवर उधळल्या गेलेल्या किरणानी जाणवल..औटोचे पैसे देत मी एका हाताने घरची चावी शोधत होते.मला तितकासा वेळही वाया घालवाव वाटेना..घरी आले fresh झाले .. झोपणार इतक्यात नजर खिडकीबाहेर गेली..
वाटल अनायसे उठलोच आहोत तर आज वेगळ काहीतरी कराव ..
जाउन दूध आणाव , चहा करावा ..दारात पेपर पडेल त्याची घडी सकाळी सकाळीच उघडवी.. आणि चहाच्या एकेक घोटाबरोबर एकेक बातमी चघळावी..
galary येऊन जरा सुर्यनमस्कार घालावेत ..
आज डबा बनवून घेऊन जावा office मध्ये  त्यासाठी खालून ताजी भाजी आणूया ...
असे अनेक plans माझया मनात चालेले आणि एक थंड हवेची झूळुक शिवून गेली ..
मग काय बाजूला पडलेल लुसलुशीत रजई दिसली आणि..
अजूनही उबदार असलेली गाडी दिसली..
नवीन काहीतरी कराव का त्या उबदार गादीमध्ये सुखधीन व्हाव याचा द्वंद  मनात असतानाच मला अलगद झोप लागली..
आणि डोळे उघडले तेंव्हा 9 वाजून गेलेले.....
आत्ता कळल माझया roommates मला अस का करतात ते?

Friday, June 15, 2012

Unspoken...


You know I never could tell anyone about him.
While my friends could not stop chattering about their special ones, I used to keep a mum n simply smile.
I hated that feeling.  All my thoughts used to choke near my throat and would vaporize before I could add voice to them.
So many memories of him, So many feelings, I would go on day and night.
They seemed very happy when “special ones” used to visit.  It would nearly kill me.
I had to suppress those feelings that too with a smile. And no one ever understood.
I would write letters to him and tell all the things which I couldn’t share.
Even he felt bad at times. “Why is it so important for you tell them. Isn’t it sufficient that i am always with you to listen what you have to say”
“No. you don’t understand. It hurts when I can’t tell the stories of you which are far better than theirs. You know even I tried once. They won’t listen they would just change the topic. I hate them”
I would cry whole night in his arms. He would keep consoling me that it is not even worth to cry for.
He was invisible for others but always there for me.
He taught me to take decision on my own and standing by for the consequences.
He taught me to seek the dreams I would have never thought of.
He taught me to love and help everyone even though they stab you back.
He taught me to keep smiling though the pain is burning you from inside.
He suffered a lot in his life. Still an optimist.
I never understood where he could possibly bring such a positive attitude?
Eventually I learnt living without mentioning him. He, as invisible as one can be, stayed away from me to make me tougher. It did work.
No more crying. No more pain. I am happy now. Fulfilling the dreams only he had hoped that I would achieve.
And you know what now I can proudly tell to everyone around Him… about the only person who was there for me when everyone turned their backs. He never doubted me.
The only person on the earth I love so much that I would do anything he asks.
Yes.. He is my everything. He is ……


















 My Father….
“Happy father’s day Baba!!!”









 pournima

Wednesday, June 13, 2012

A wise thing to do...





कधी कधी आयुष्यात जवळच्या व्यक्तीलाही दूर करव लागत.
कारण
 त्यांच्या दूर जाण्यापेक्षा त्यांच तुमच्यासोबत असं हे अधिक त्रासदायक ठरत.
काही
 नात्यांमधे आपण इतके जवळ येऊन जातो की एकमेकांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टीही माहीत होऊन जातातआणि मग ह्याच गोष्टी एकमेकांविरूद्ध वापरल्या जातात.एकत्र राहायचा तर असत कारण त्या व्यक्तीचा सहवासतुम्हाला हवा असतो पण त्या नात्यातून आलेली बांधिलकी सहन नाही होत.
आधी
 आपणच त्याना सगळे हक्क देऊन ठेवतो आणि मग एके दिवशी "personal space" ची जाणीव होतेआणि आजतगायत दिलेले सगळे हक्क एकदूम काढून घेतले जातात. तेंव्हा उत्पन्न होते ती नात्यमढलीअसुरक्षितता.
बोलून
 तुम्ही दाखवू शकता नाहीत.भंडून काही solutions मिळत नाहीत.

एकाला
 खूप दूर पाळायच असत कारण त्याला नात्याचं ओझ व्हायला लागत.
आणि
 दुसर्याला एवढ्या छान आठवणी आणि बंध इतक्य सहजासहजी तुटू द्यायचे नसतात.
वाढतो
 तो फक्त ताण, अस्वस्थता आणि चिडचिड.
पण
 एक क्षण असा येतो जेंव्हा बांधून ठेवलेल्याला तुम्हाला सोडवच लागत.
दोघांच्याही
 भल्यासाठी.

दिवस
 जातात, जखमहि भारतात, तुम्हीही सावरता. शांत होता
नव्याने
 एक आयुष्य उभारता , त्या व्यक्तीची पोकळी जवते पण ती परोपरीने भरून काढायचा 
प्रयत्नही
 करता.
आणि
 अचानक जेंव्हा सगळ काही सुरळीत असत तेंव्हा बंध तोडून गेलेल्या व्यक्तीला उपरती होते. आपण आपल्याअट्टहासपाई काय गमावलाय याचीही त्यास जाणीव होते.
तो
 पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ पाहतो.
हळूच
 डोकावतो माफी मागतो , जुन्या आठवनीचा आसरा घेतो ..
एक
 मार्मिक क्षण ज्यामधे तुम्हाला वाटत की त्यला माफ करून सगळ सुरळीत करव.
पण
 तुम्ही स्वतःलाच अडवता.
खंबीर
 राहून निर्णय घायचा. आज ही व्यक्ती वापस आली , माफी मागतेय पण खरच त्याला पश्चात्ताप झालायम्हणून तो वापस आला आहे की दुसर कुणी त्याला भेटल नाही म्हणून?
आणि
 जरी हे विसरून मे सगळ मान्य केल तरी हे पुन्हा घडणार नाही याची काय खात्री?
शांत
 राहून तुम्ही तुमचा दबलेला राग वाहू देता. आणि पुन्हा एकदा ते नात विखरत.

दिवस
 लोटतात पण तुम्ही हे सगळ विसरू नाही शकत. वादळ एकदाच पेलावत .कितीही ताठ राहील ना तरी मुळांनाधक्का हा पोहोंचानाराच. 
मग
 तुम्हीही ठरवता. त्या व्यक्तीला एकदा भेटायाच ..शेवटच.
मनात
 जे काही असेल ते बोलायच. तो तुमच्या आयुष्याशी विभक्त होऊ शकत नाही कारण त्याने दिलेल्या जखमाअजूनही तुम्ही बाळगत आहात.ते सोडायला पाहिजे. त्या व्यक्तीला माफ करायच. माफी दिली की रागची करणेहीविरतात. मन हलक होईन जाईल. आणि एक दरवाजा कायमचा बंद करता येईल...
हो
 पण त्यासाठी आधी भेटल पाहिजे खर ...:-)

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...