Thursday, September 20, 2012

मित्र जेंव्हा दूर जातात ...



खर तर मैत्रिणी म्हणायला पाहिजे..
लहानपणी "बिनधास्त " muv  बघितल्यानंतर मनापासून ठरवलेलं मैत्रीणीना जपून जवळ ठेवेन वगैरे..
बालिश वाटत आता सगळ..
छोट्या गोष्टींवरून  वाद , मतभेद ,दूरवर job postings  हे आता खूप क्षुल्लक वाटायला लागलाय..
खर अंतर आला ते त्याच लग्न ठरल्यावर ..
(माझ लग्न ठरल्यावर मी हेच करेन बहुधा ..असो..)
या गोष्टची पहिली जाणीव झाली ती मी माझी सर्वांत जवळची आणि जुनी मैत्रीण गमावली ..
ती म्हणजे माझी ताई.......
सगळाच बदलत... तिचा वेळ वाटला गेल्या .. गप्पा बदलल्या ..
तिला  share  करयाला हक्काचा व्यक्ती मिळाला ..
नवीन नाती अचानकच निर्माण झाली..
हे होणार कधी न कधी माहिती होताच पण मन तयारच नव्हत  accept  करयला..
खूप भांडले स्वताशीच .. तिला कधी बोलले नाही... 
भीत पण वाटली कि जेवढी काळजी मी तिची करते . जीजू करतील  का..
लाग्नाधी त्यांनी पाठवलेल्या एका  sms  वर माझी काळजी संपली.
 i let her go.. 
राग पण कमी झाला .. आहे त्यावेळात खूप काही तिच्याशी बोलून घ्यायचं आणि तिला तितकच जवळ ठेवायचा ठरवलं..
वेळ सरत गेली..
माझ्या दिशा वेगळ्या होत गेल्या .. म्हणून कधी लग्नाची भानगड झाली नाही..
पण म्हणून माझ्या मैत्रिणी त्यापासून वाचल्या नाहीत ( :-P kidding) ...
महिन्यातून एकदाच बोलणारी पण मनापासून  सगळ  share  करणारी अशी ती "Rasi" 
तीच लग्न हा आमच्यासोबत तिच्यासाठी पण shock  होता..
नव्यानेच मैत्रीण झालेली आणि  unexpectedly  खूप  मैत्रीण झाली ती म्हणजे माधवी .
जिच लग्न ठरतंय या कल्पनेनेच सगळ्यांना धक्का बसावा त समीक्षा ..
एक प्रेमप्रकरण जे डोळ्यांसमोर गाजल .. मैथिली..
आणि last but amazing  नेहा'स  unexpected entry in this..
त्रास नेमका कशाचा होतोय हेच काळात नाहीये..
हे कधी न कधी होणारच होत ...
नेहमीच का सगळे तुझ्या एका  call  वर भेटायला येणारेत ?
 weekendla  कुठला धम्माल  plan  होणारे? 
आग इतकाच  काय  calls  पण कमी होतील.  
आताच इतकी  दूर आहेस कि एकाच्याही लग्नाला नाही जाऊ शकणार ..
मला तर भीती वाटतेय कि मी सायुच पण लग्न  miss  करणारे,,
तुझ्या लग्नाला कुणी येईल अशी मात्र अपेक्षा करू नकोस..
माणस बदलतात , परिस्तिथी बदलते.. 
मग मी तशीच का आहे.. 
मला असाच सगळ्या सोबत जपून ठेवायचं .."pouru  कधी सुधारणार तू ?"" अस खोट्या रागाने विचारणाऱ्या.
माझा प्रत्येक stupid प्लान  successful  करणाऱ्या ....
माझ्या अवाजावरून ओळखणाऱ्या कि  madam चा मूड आज काही ठीक नाही ..हजार गोष्टी करून मला  cheerup  करणार ..
आताही तू इथे असतीस तर.. काय केल असत अस  imagine  करत राहणाऱ्या..
they r gonna miss me for sure...and i like that feeling.)

उद्या कदाचित मीच बदलेन ..पण एक गोष्ट माझी नाही बदलणार ती असेल ..त्या आठवणीना तसाच ठेवायचा प्रत्येक प्रयत्न ...




पौर्णिमा ...
















  


Saturday, September 15, 2012

स्वप्नाच्या पल्ल्याड असलेल एक ठिकाण


अमेरिका..
एक स्वप्न , हजारो अपेक्षा , कैक विरोध आणि त्यसगळ्यासाठी पाठीशी उभी ती माझी आई..
आज हजारो मैल लांब आले खरी.. पण त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न आठवला की शहरा येतो.. अखेर सार्थ झलाच.
कितीदा लिहाव म्हटल ..प्रत्येकाला सांगाव म्हटल अमेरिका खूप भारी आहे. पण इंडिया आठवता सरशी मला त्याची किंमत राहत नाही.
आई नेहमी विचारत असते.. काय वेगळ असत तिकडे..आणि या प्रश्नच उत्तर एवढाच की इथे तुम्ही लोक नाही आहात ..बाकी मला फरक पडत नाही पुणे असो वा  San Jose.
आज महिन्याभरा नंतर  इथे येण्याची तीव्रता जाणवतेय.. इथे येऊन जम बसविण्याच्या भानगडीत डोक्याला आरामच मिळाला नाही ..
आज शांत झले तेंव्हा कुठे कळल की किती गोष्टी सोडून आलेय  मी ..
घर, आई ,ताई, फॅमिली, शेवटच बोलतही न आलेले आणि मी जाणार म्हणून अक्षरशः रडलेले माझी दोस्त मंडळी..नांदेड, पुणे, जॉब, सॅलरी,atmsophere , जेवणाचे पदार्थ, संस्कृती, नाती, आपुलकी ओळखीचे चेहरे..माती..तिचा मृद्गंध.. देऊळ आणि देवळाच्या अंगणातला जुईचा सडा.activa, पाणीपुरी, ..BSNL च गंडलेल नेटवर्क,..PMT मधली धक्काबुक्की..आणि हो दर Friday new released muv.
नाही म्हटला तरी आद्रक घालून गॅस वर केलेल्या चहाची सर microwave मधलेल्या चालला येताच नाही..
comferter ला  गोधाडीची उऊब येत नाही..
घरच्या साध वरण भाताची चव quesdilla ला कुठे?
गल्ल्या खूप आहेत पण गल्ली क्रिकेट कुणी खेळत नाही..
माणस खूप पण आत्मियातच वाटत नाही..
दिवसभरच्या एक ना ए कशा हजारो गोष्टी सांभाळता सांभाळता इथे वेळ कसा जातो कळतच नाही…
इथे आलेला प्रत्येक व्यक्ती एक धेय घेऊन जागतोय..मीही त्यातली एक.. तळ्यातला थेंब ..
अजूनही भावनानाच जास्त महत्व देणारी..
खरच पैसा इतका का महत्वाचा असतो.. किंवा दुसर्‍यच्या पुढे जाणे?
याची उत्तर मला न भेटलेलीच बरी ..
मला इथे असं आनंद लुटायचं .. ज्या गोष्टीसाठी माझया घरच्याना मझा अभिमान वाटतो मला ते करायचं
आणि हो जी सगळ्यानाच भीती आहे मझयाबद्दल.. “मी वाया जाऊ  नये” याचाही प्रयत्न करेन..
चला अजुन एक रात्र ओसरली …
उद्या जाईन पुन्हा इंडिया बज़ार मधे तेच मसाले आणि भाज्या घायला..
substitute of indian market as they say :-)
वरच सगळ विसारा ..इथे पाहिजे ते मिळत फक्त $ मोजावे लागतात बस…इतकच..
i wont say life is here.. but one should definitely come here to realize what they will be missing ...
आज के लिये इतनाही ग्यान......
शुभ रात्री..




बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...