खर तर मैत्रिणी म्हणायला पाहिजे..
लहानपणी "बिनधास्त " muv बघितल्यानंतर मनापासून ठरवलेलं मैत्रीणीना जपून जवळ ठेवेन वगैरे..
बालिश वाटत आता सगळ..
छोट्या गोष्टींवरून वाद , मतभेद ,दूरवर job postings हे आता खूप क्षुल्लक वाटायला लागलाय..
खर अंतर आला ते त्याच लग्न ठरल्यावर ..
(माझ लग्न ठरल्यावर मी हेच करेन बहुधा ..असो..)
या गोष्टची पहिली जाणीव झाली ती मी माझी सर्वांत जवळची आणि जुनी मैत्रीण गमावली ..
ती म्हणजे माझी ताई.......
सगळाच बदलत... तिचा वेळ वाटला गेल्या .. गप्पा बदलल्या ..
तिला share करयाला हक्काचा व्यक्ती मिळाला ..
नवीन नाती अचानकच निर्माण झाली..
हे होणार कधी न कधी माहिती होताच पण मन तयारच नव्हत accept करयला..
खूप भांडले स्वताशीच .. तिला कधी बोलले नाही...
भीत पण वाटली कि जेवढी काळजी मी तिची करते . जीजू करतील का..
लाग्नाधी त्यांनी पाठवलेल्या एका sms वर माझी काळजी संपली.
i let her go..
राग पण कमी झाला .. आहे त्यावेळात खूप काही तिच्याशी बोलून घ्यायचं आणि तिला तितकच जवळ ठेवायचा ठरवलं..
वेळ सरत गेली..
माझ्या दिशा वेगळ्या होत गेल्या .. म्हणून कधी लग्नाची भानगड झाली नाही..
पण म्हणून माझ्या मैत्रिणी त्यापासून वाचल्या नाहीत ( :-P kidding) ...
महिन्यातून एकदाच बोलणारी पण मनापासून सगळ share करणारी अशी ती "Rasi"
तीच लग्न हा आमच्यासोबत तिच्यासाठी पण shock होता..
नव्यानेच मैत्रीण झालेली आणि unexpectedly खूप मैत्रीण झाली ती म्हणजे माधवी .
जिच लग्न ठरतंय या कल्पनेनेच सगळ्यांना धक्का बसावा त समीक्षा ..
एक प्रेमप्रकरण जे डोळ्यांसमोर गाजल .. मैथिली..
आणि last but amazing नेहा'स unexpected entry in this..
त्रास नेमका कशाचा होतोय हेच काळात नाहीये..
हे कधी न कधी होणारच होत ...
नेहमीच का सगळे तुझ्या एका call वर भेटायला येणारेत ?
weekendla कुठला धम्माल plan होणारे?
आग इतकाच काय calls पण कमी होतील.
आताच इतकी दूर आहेस कि एकाच्याही लग्नाला नाही जाऊ शकणार ..
मला तर भीती वाटतेय कि मी सायुच पण लग्न miss करणारे,,
तुझ्या लग्नाला कुणी येईल अशी मात्र अपेक्षा करू नकोस..
माणस बदलतात , परिस्तिथी बदलते..
मग मी तशीच का आहे..
मला असाच सगळ्या सोबत जपून ठेवायचं .."pouru कधी सुधारणार तू ?"" अस खोट्या रागाने विचारणाऱ्या.
माझा प्रत्येक stupid प्लान successful करणाऱ्या ....
माझ्या अवाजावरून ओळखणाऱ्या कि madam चा मूड आज काही ठीक नाही ..हजार गोष्टी करून मला cheerup करणार ..
आताही तू इथे असतीस तर.. काय केल असत अस imagine करत राहणाऱ्या..
they r gonna miss me for sure...and i like that feeling.)
उद्या कदाचित मीच बदलेन ..पण एक गोष्ट माझी नाही बदलणार ती असेल ..त्या आठवणीना तसाच ठेवायचा प्रत्येक प्रयत्न ...
पौर्णिमा ...